प्रारंभिक भारत : उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ

प्रारंभिक भारत : उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ

( 59 )
2764 Views
MRP : ₹60.00
Price : ₹42.00
You will save : ₹18.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All B.A - Bachelor of Arts books by Nirali Prakashan
ISBN 9789389686692
Author: प्रा. ज्योती गणेश राऊत
Number of Pages 113
Edition First Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
प्रारंभिक भारत : उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ - Page 1 प्रारंभिक भारत : उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ - Page 2 प्रारंभिक भारत : उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ - Page 3 प्रारंभिक भारत : उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ - Page 4 प्रारंभिक भारत : उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ - Page 5

प्रारंभिक भारत : उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ by प्रा. ज्योती गणेश राऊत
Book Summary:

प्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-2 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून “प्रारंभिक भारत : उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ' हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्राचीन काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रारंभिक भारत : मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातबाहन काळ, दक्षिण भारताचा प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत : गुप्तसाम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य : संक्षिप्त इतिहास या चार पाठाद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्‍वास आहे.

हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांना राजकीय व्यवस्था, कला, साहित्य, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विविध महत्त्वाच्या बाबींसाठी प्रारभिक काळातील भारतीयांनी दिलेल्या योगदानाचा परिचय करून देण्याचा उद्देश आहे. प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Audience of the Book :
This book Useful for B.A Students.